अनुष्का जेव्हा स्टिडिअममध्ये येते तेव्हा तो खराब खेळतो असे अनेकांनी मत नोंदवले आहे. तर काही नेटकऱ्यांनी ''2017 मध्ये त्यांचे लग्न झाले आणि विराट कोहलीची पुढील 2 वर्षांची कारकीर्द सर्वोच्च होती. तेव्हा कोणीही अनुष्काचे अभिनंदन केले नाही. मग आता टार्गेट का करत आहात? प्रत्येक खेळाडूला चढ-उतार होत असतात. त्यांच्या कुटुंबाला दोष देणे थांबवा. अशा आशयाची पोस्ट करत त्या दोघांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.They got married in 2017 & Virat Kohli had peak career for next 2 years. Nobody congratulated Anushka back then. So why are you targeting now? Every athlete gets ups & down. Stop blaming thier family. When will women stop bringing down other women? pic.twitter.com/PhpOpjCNO4
— Ronak Rathod 🐦 (@ronakgotnochill) April 21, 2022
यंदाच्या मोसमात विराट 5 वेळा 10 चेंडूंचा सामना करण्याआधीच बाद झाला आहे. हे आयपीएल 2008 नंतर त्याचे सर्वात खराब प्रदर्शन आहे. चालू हंगामातील 8 डावांमध्ये त्याने 17 च्या सरासरीने 119 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 13 होता आणि त्याच्या बॅटमधून 9 चौकार, तर 2 षटकार निघाले आहेत. असे असले, तरी विराट आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने एका आयपीएल हंगामात 900 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या, जे आतापर्यंतचे सर्वोत्तम प्रदर्शन आहे.Like millions ppl I’m also sad for the failure of Virat Kohli!A perfect example of what wokeness can do a successful person.His career probably finished tht day Anushka was slamming Gavaskar.Just imagine her audacity!!Hope our hero will comeback with a bang with good cricket only pic.twitter.com/sNpnVuUpR3
— Joyeeta Ghosh (@bong_beautyy) April 23, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, Ipl 2022, RCB, Virat kohli