मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » BCCIचा महत्त्वाचा निर्णय, पाकिस्तानला बसणार मोठा दणका

BCCIचा महत्त्वाचा निर्णय, पाकिस्तानला बसणार मोठा दणका

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अखेरची द्विपक्षीय मालिका २०१२-१३ मध्ये झाली होती. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. ही मालिका भारताने २-१ अशी जिंकली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India