मराठी बातम्या » फोटोगॅलरी » religion » या काही गोष्टी मनात राहिलेल्याच बऱ्या! इतरांना सांगून नंतर करावा लागतो पश्चाताप

या काही गोष्टी मनात राहिलेल्याच बऱ्या! इतरांना सांगून नंतर करावा लागतो पश्चाताप

महान विद्वान मानल्या जाणाऱ्या चाणक्य यांनी मानवाच्या कल्याणासाठी अनेक धोरणे सांगितली आहेत. या धोरणांचे पालन केल्याने व्यक्ती आपले जीवन अधिक चांगल्या पद्धतीनं जगू शकते. चाणक्यने “अर्थनाशं मनस्तापं गृहे दुश्चरितानि च वञ्चनं चापमानं च मतिमान्न प्रकाशयेत्” असा एक श्लोक लिहिला आहे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की, एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्याशी संबंधित काही वैयक्तिक गोष्टी दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करू नयेत. असे केल्यानं तुम्ही स्वतःसाठी संकट निर्माण करू शकता. चाणक्य नीतीमध्ये सांगितल्यानुसार कोणकोणत्या गोष्टी इतरांशी शेअर करू नयेत, याविषयी जाणून घेऊ.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India