या भागातल्या उचं टेकड्यांवर तर तापमान हे -40 पर्यंतही जात असतं. यावेळी तणावामुळे भारताने जास्तीचे सैनिक तैनात केले आहेत. या भागात तब्बल 50 हजार सैनिक तैनात असल्याची माहितीही देण्यात आलीय. नोव्हेंबर नंतर या भागात तब्बल 40 फुटांपर्यंत बर्फ जमा होत असतो.