सुरुवातीच्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांचं लसीकरण केलं जाणार आहे. यासाठी मोदी सरकारनं प्राधान्यक्रम ठरवला आहे. सुरुवातीला 3 कोटी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाईल. त्यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती आणि इतर आजार असलेल्या व्यक्ती अशा 27 कोटी नागरिकांना ही लस दिली जाईल.