विशेष म्हणजे वधूला वडील नसून ते जेव्हा जीवनात होते तेव्हा त्यांची इच्छा होती की, त्यांच्या मुलीची विदाई हेलिकॉप्टरने व्हावी. ही गोष्ट नवरदेवाला समजताच त्याने आपल्या दिवंगत सासऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी हेलिकॉप्टर बुक केले आणि लग्नासाठी बनवाडा गावात आले.