ग्लोबल टाईम्सने लिहिले आहे, भारत आपल्या घरगुती समस्यांमुळे त्रस्त आहे, विशेषत: कोरोनाची परिस्थिती जी पूर्णपणे नियंत्रणात नाही. रविवारी भारतात कोरोनाची 78 हजार नवीन प्रकरणं आढळून आली. भारताची आर्थिक स्थितीही वाईट आहे. सीमेवर अशी चकमक करून देशातील समस्यांकडून लक्ष हटवण्याचे काम केले जात आहे. (फोटो-AFP)