वरुण धवनने अलीकडेच फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं- असं होऊ शकतं की नताशाबरोबच नातं 2021 मध्ये नेक्स्ट लेव्हलवर घेऊन जावू शकतो. गेल्या 2 वर्षापासून अनेकजण त्याच्या लग्नाबाबत बोलत आहेत पण अजून असं काही फिक्स झालं नाही आहे. वरुणने असं म्हटलं आहे की, सध्या जगात विचित्र परिस्थिती आहे. यावर्षी परिस्थितीत सुधारणा होईल, तेव्हा आम्ही लग्न करू शकतो.