नुकतच चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण झालं आहे. यावर आलियाने एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. ती लिहिते, 'आम्ही ८ डिसेंबर २०१९ ला शुटींग सुरू केलं होतं. आणि आता दोन वर्षांनंतर शुटींग संपवत आहोत. हा चित्रपट दोन लॉकडाउन दोन वादळं पाहून गेला. दिग्दर्शक आणि कलाकारांना कोरोना होऊन गेला. चित्रपटाच्या सेटने जे काही सहन केलं तो एक नवा चित्रपटचं ठरेलं.'