मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Punam Chandorkar : अरुंधतीला लग्न करण्याची गरजच काय आहे? ऑनस्क्रिन नणंदनं सांगितली मन की बात

Punam Chandorkar : अरुंधतीला लग्न करण्याची गरजच काय आहे? ऑनस्क्रिन नणंदनं सांगितली मन की बात

आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीचं लग्न झाल्यानंतर अनेकजण याविषयी आपलं मत मांडताना दिसत आहेत. दरम्यान मालिकेतील विशाखा म्हणजेच अभिनेत्री पुनम चांदोरकर हिनं अरुंधतीच्या लग्नाविषयी खास पोस्ट लिहिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India