एका दिवसात समोर आले 92 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, मृतांचा आकडाही हजाराच्या वर जोरदार पावसामुळे राज्यातल्या अनेक नद्यांना पूर आला आहे. काही भागात तर काही तासांमध्येच प्रचंड पाऊस झाल्याने रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं. तर गडचिरोलीमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला होता. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे अशी शक्यती व्यक्त केली जात आहे. देश अनलॉक होत असताना या राज्याने जाहीर केली संचारबंदी, 11 जिल्हे राहणार बंद दरम्यान, पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारावरील सुमारे सात हजार हेक्टर क्षेत्रावरील बटाटा पावसाच्या पाण्यात भुईसापट झाला आहे. या भागातले पावसाच्या पाण्यावर घेतले जाणारे बटाटा हे एकमेव मुख्य नगदी पीक आहे. बटाटा काढणीच्या अंतीम टप्प्यात असताना परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून रोज संध्याकाळी पडणा-या मुसळधार पावसामुळे उरले सुरले पीक सुद्धा भुईसपाट झाले आहे.Mumbai,Thane recd light to mod rainfall in last 24 hrs. Bhayandar & Mira Rd Northern stations of western suburbs recd heavy falls. Next 24 hrs Mumbai and around could receive intermittent falls. Monday Tuesday could be heavy falls in Mumbai Thane, N Konkan. Watch for IMD updates. pic.twitter.com/30slnGO3bq
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 20, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.