17 ऑक्टोबर : राजीव गांधी जीवनदायी योजनेचं नाव बदलून त्या योजनेला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेण्याची शक्यता आहे. हे नाव बदलू नये अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय.
नाव बदलून राजकारण न करता ही योजना चांगली कशी राहील आणि लोकांपर्यंत कशी पोहोचेल याच्यावर सरकारने भर द्यायला हवा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
जर नाव बदललं तर सरकारला विकासापेक्षा कुरघोडीच्या राजकारणात रस आहे असं समोर येईल, असंही चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashok chavan, अशोक चव्हाण, काँग्रेस, प्रदेशाध्यक्ष