ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्याआधीच काँग्रेसचे 21 आमदार राज्यातून निघून गेले होते. ते बंगळुरूच्या रिसॉर्टमध्ये आहेत. या आमदारांना भाजपने बळजबरीने डांबून ठेवलं असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कर्नाटकात भाजपचं सरकार आहे. त्यांनी पोलिसांवर दबाव आणून मुद्दाम जितू पटवारी आणि लाखन सिंह या दोन मंत्र्यांना अटक केली, असाही काँग्रेसचा आरोप आहे. पाच ते सहा बंडखोर आमदारांचं मन वळवण्यात जीतू पटवारी यशस्वी झाल्याचं सांगण्यात येत आहे. अन्य बातम्या महाराष्ट्राबाहेरही भाजपला आहे 'अजित पवार - 2' ची भीती; अमित शाहांचं सावध पाऊल मध्य प्रदेशात सरकार वाचवण्यासाठी कमलनाथ यांची खटपट, 6 बंडखोरी मंत्र्यांना हटवणार#WATCH Karnataka: Scuffle broke out between Congress leader Jitu Patwari and a police personnel, while Patwari was trying to meet the Madhya Pradesh rebel MLAs at Embassy Boulevard in Bengaluru. pic.twitter.com/OJrGbGD663
— ANI (@ANI) March 12, 2020
'दैव देतं आणि कर्म नेतं', शिंदेंच्या भाजप प्रवेशावर शिवसेनेची काँग्रेसवर खरमरीत टीका
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.