वेगळं ठेवलेल्या भारतीयांनाही घरी सोडलं चीनच्या वुहानमध्ये कोरोनाव्हायरस झपाट्याने पसरल्यानंतर तिथं असलेल्या भारतीय नागरिकांना भारत सरकारने विशेष विमानाने भारतात आणलं. मात्र त्यांना दिल्लीत आयटीबीपीच्या केंद्रात काही दिवस वेगळं ठेवण्यात आलं होतं. कोरोनाची कोरोनाची अंतिम चाचणी झाल्यानंतर सर्व 406 लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तब्बल 19 दिवसांनंतर या सर्वांना घरी सोडण्यात आलं आहे.Update on #COVID19:
Total of 2654 samples have been tested till now. As reported earlier, only 3 were found positive in Kerala. Of these, two have been discharged. #NovelCoronavirus #swasthabharat #HealthForAll@PMOIndia @drharshvardhan @AshwiniKChoubey @PIB_India @DDNewslive — Ministry of Health (@MoHFW_INDIA) February 19, 2020
चीनमध्ये 2000 मृत्यू चीनमध्ये कोरोनाव्हायरसच्या मृतांची संख्या वाढतेच आहे. बुधवारपर्यंत कोरोनाव्हायरसमुळे 2000 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 74,000 जणांना याची लागण झाली आहे. हुबेई प्रांतातील सर्वाधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा प्रांत म्हणजे कोरोनाव्हायरसचा केंद्रबिंदू आहे.With departure of a family of 6 persons at 9 AM today, all 406 people at ITBP Quarantine facility, Chhawla, New Delhi have now departed to their homes. @drharshvardhan#CoronaVirus#Himveers pic.twitter.com/tA7hrfTpKP
— ITBP (@ITBP_official) February 19, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Coronavirus, India