सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्याबद्दल गडकरी म्हणाले की, याचा निर्णय फक्त माझ्या मंत्रालयाकडे नाही. मी याबाबत सकारात्म आहे आणि आशा आहे. उद्योग क्षेत्रात त्यांच्या कामगारांना खाण्याची आणि राहण्याची सोय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. या संकटात सकारात्मक राहणं आणि आत्मविश्वास कायम ठेवण्याचं आव्हान असेल. हे वाचा : कोरोनाव्हायरसमुळे कसा होतो रुग्णांचा मृत्यू? शास्त्रज्ञांना सापडलं मोठं कारण देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 75 हजारांवर पोहोचली आहे. यामुळे आतापर्यंत 2415 जणांचा मृत्यू झाला असून 24386 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. त्याखालोखाल गुजरात, तामिळनाडू आणि दिल्लीत रुग्णांची संख्या जास्त आहे. हे वाचा : राज्यात Lockdown 4.0 अटळ; आरोग्यमंत्र्यांनी दिला रुग्णवाढीचा इशारा! हे आहे कारणVirus is from a lab, not natural, says Nitin Gadkari to NDTV
Read @ANI Story | https://t.co/h7IYsJ1mft pic.twitter.com/1cFZCfI2bm — ANI Digital (@ani_digital) May 13, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Nitin gadkari