मुंबई, 1 जुलै : सोमवारी (1 जुलै) झालेल्या पावसात मुंबईची तुंबई झालीच नाही, असा संतापजनक दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला. यावर, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी तिखट शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे. पाणी तुंबूनही कुठेच दिसत नसेल तर महापौरांनी आपल्या चष्माच्या नंबर चेक करावा, असा उपरोधिक सल्ला संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.