काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही भाजपवर पलटवार करत नागरिकत्व सुधारणा कायदा आणि त्यावरील आंदोलन यावर भाष्य केलं. अमित शहांचा पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल, शरद पवारांबद्दलही केलं भाष्य 'जामिया मीलीयात जे झालं ते जालीयनवाला बाग प्रकरणापेक्षा वेगळं नव्हतं. युवकांना बिथरवू नका, घात होईल, युवक तरुणाई म्हणजे बॉम्ब आहे,' असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.Nawab Malik, NCP: The way General Dyer fired at the people in Jallianwala Bagh, Amit Shah is firing at citizens of the country in the same way. Amit Shah is no less than Dyer. What Uddhav ji said ("What happened at Jamia Millia Islamia, is like Jallianwala Bagh") is correct. pic.twitter.com/2F8o6wMoFE
— ANI (@ANI) December 18, 2019
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, Nawab Malik