कोरोनाचा लढा किती दिवस चालणार हे सांगणं कठीण,
आकडा शून्यावर कधी येईल हे सांगणं कठीण आहे,
मेडिकलचे चार स्तंभ आपल्याला मजबूत करायचेत;
टेस्ट करणं, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं, क्वारंटाईन करणं आणि ट्रीटमेंट करणं हे महत्वाचं आहे,
मुंबईत आम्ही सर्व्हेलन्स केलं, घरी जाऊन लोकांच्या चाचण्या केल्या,
या पद्धतीनं काम सुरू आहे -इक्बाल चहल
तेच सगळं नागपुरात करण्याची गरज आहे,
प्रत्येक शहरात वेगवेगळी कारणं आहेत, रुग्णाला लगेच रिपोर्ट मिळाला पाहिजे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू झाली पाहिजे,
उशिरा रिपोर्ट मिळाले तर ट्रीटमेंट उशिरा होते आणि त्यामुळे मृत्यू वाढतो,
सुरुवातीला
मुंबईतसुद्धा मृत्युदर जास्त होता, तो आता कमी झाला,
बेड उपलब्ध करून देण्यासाठी उपाय करणं, रुग्णाला बेड मिळणं
आवश्यक आहे,
टेस्टिंग वाढल्या तर रुग्ण वाढतील -इक्बाल चहल