नागपुरात जी-20 अंतर्गत C-20 या जागतिक परिषदेचं उद्घाटन, 227 प्रतिनिधी सहभागी झाले होते, एनजीओ आणि स्वयंसेवी संस्था झाल्या सहभागी, माता अमृतानंदमयी देवी आणि नोबल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांनी विचार मांडले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही विचार मांडत नागपूर नगरीचं महत्त्व, या परिषदेच्या विचारमंथनातून जगाच्या कल्याणासाठीचा सार निघेल असा व्यक्त केला विश्वास |