शहरांचं परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो याचं भान बाळगावं, शहरांचं नामांतरण करणं हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही -बाळासाहेब थोरात
आघाडीचं सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालतं, भारतीय राज्यघटनेची मूलतत्वं हा किमान समानचा गाभा आहे, आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे -बाळासाहेब थोरात
छत्रपती संभाजी महाराज हे आमचं आराध्यदैवत, त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचं राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया -बाळासाहेब थोरात