औरंगाबाद - 15 फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पूर्ण लॉकडाऊनपेक्षा अंशत: लॉकडाऊन लावणार, 11 मार्चपासून रात्री 12 ते 4 एप्रिलपर्यंत नवीन नियमावली लागणार, त्यानंतर रुग्ण वाढले तर लागणार लॉकडाऊन; राजकीय-सामाजिक सभा, आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शाळा, महाविद्यालय बंद असणार, औरंगाबाद शहरातील मंगल कार्यालय बंद राहणार, विवाह सोहळे होणार नाहीत; औरंगाबादेत प्रत्येक शनिवारी, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन राहणार -जिल्हाधिकारी