पंढरपूर - उजनी पाणी बचाव संघर्ष समिती आक्रमक, उद्यापासून जिल्हाभर तीव्र आंदोलन, सोलापूरच्या जनतेची केली फसवणूक, अजित पवार व जयंत पाटलांवर केला आरोप, पाणी रद्दचा आदेश न देता नेमली मर्जीतील अधिकाऱ्यांची समिती, जयंत पाटलांनी घोषणा करून 5 दिवस झाले तरी आदेश अद्याप नाही झाला रद्द