'शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर मारता येत नसेल'
...तर मीठ चोळू नका; देवेंद्र फडणवीसांची टीका
'विदेशी मद्यावरचा टॅक्स 50 टक्के कमी केला'
शेतकऱ्यांवरचा बोजा कमी केला नाही - फडणवीस
9 महिन्यांनंतर तोकडी मदत दिली गेली - फडणवीस
'पीकविमा मदतीवेळी विरोधात मोर्चा काढत होते'
एकट्या सोलापूर जिल्ह्यानं रेकॉर्डब्रेक शेततळी केली
स्वामीनाथन आयोग मोदींनी लागू केला - फडणवीस
'मनमोहन सिंग, शरद पवारांच्या काळात झाला नाही'
'केंद्राकडून दीड लाख कोटीची हमीभावानं खरेदी'
'स्मार्ट योजनेला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं'
100 कोटीसुद्धा खर्च करू शकले नाहीत - फडणवीस
केवळ माल कमवण्याचं काम केलं - फडणवीस
30 लाख शेतकऱ्यांची वीज कापली - फडणवीस