सागरी किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत दोन खांबातील अंतर 60 मीटर हे पुरेसे असल्याचा राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेचा निर्वाळा, खांबांभोवती अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रतिबंधक कवच अर्थात 'फेंडर' बसवणार, खांबावर बोट आदळून अपघात झाल्यास पुढील 20 वर्षांसाठी विम्याची तरतूद