रत्नागिरी, 30 एप्रिल: वेळास समुद्र किनाऱ्यावरून ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची 400 पिल्लं समुद्रात सोडली. कासव संवर्धन केंद्रातील ही पिल्ल पाहण्यासाठी पर्यटकांनी किना-यावर मोठी गर्दी केली होती. वेळास गावात निसर्ग कासव मित्र, महाराष्ट्र शासन वन विभाग, ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कासव संवर्धन केंद्र सुरु आहे. या संवर्धन केंद्राच्या माध्यमातून किना-यावरील दरवर्षी हजारो अंडी संवर्धित करून त्यातील पिल्ल पुन्हा समुद्रात सोडली जात आहेत.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.