Bollywood is one of the few Indian things that works well. It creates revenue, taxes, jobs and a lot of happiness. Drugs cleanup is great, but if in the process we destroy Bollywood, we'd have destroyed one of the few Indian things that worked well.
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) September 29, 2020
हे ही वाचा-...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक चेतन भगतने (Chetan Bhagat) गोश्एक ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "एक समाज जो आपल्या कलाकारांना नष्ट होऊ देतो. शेवटी तो त्याची आत्मा नष्ट करतो. गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणामुळे बॉलिवूड सातत्याने चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शनच्या तपासादरम्यान दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूरसारख्या अनेक कलाकारांची नावं समोर आली आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतदेखील सातत्याने बॉलिवूडला बुलीवुड म्हणत सातत्याने टीका करीत आहे.A society that lets its artists get destroyed ultimately lets its soul get destroyed.
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) September 29, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood